मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने अप्पर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी दि. ९ सप्टेंबर रोजी राज्यातील शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा निर्णय काढला असून हा निर्णय अन्यायकारक असल्याचा संता ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडला जाणारा नायगाव-पिंपळगाव (निपाणी) या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. संबंधित विभाग शेवटच्या भागाकडे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे. ...
वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...
महाराष्ट्रात सुमारे ९० हजार आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्या ...
उमराणे : मका पिकाची नासाडी केल्यानंतर आता लष्करी अळींनी बाजरी पिकाकडे मोर्चा वळविला असुन बाजरीला लागलेल्या कणसाच्या फुलोऱ्यात दडुन कोवळ्या दाण्यांची नासाडी सुरु केल्याने बाजरीचेही नुकसान होऊ लागले आहे. ...
नांदगाव : तालुक्यातील जामदरी येथील असलेल्या एक हजार लोकसंख्येच्या तांड्यास पिण्याचे पाणी, शौचालय, वीज, रस्ते व गटारी, अंगणवाडी ईमारत स्मशानभूमी इत्यादी मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या नांदगाव तालुका कार्यकारिण ...