नाशिक- केंद्र सरकारच्या कथीत कामगार विरोधी धोरणाचा निषेध म्हणून विविध कामगार कर्मचारी संघटनांंनी संपाला नाशिक महापालिकेत मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे पाच हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्याच प्रमाणे घंटागाडीसह अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. ...
मनमाड: मनमाड पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर ,गटनेते गणेश धात्रक यांच्या हस्ते वारसदार मागासवर्गीय सफाई कामगाराना नेमणूक पत्र देण्यात आली . ...
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली. ...
‘महाविद्यालय बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत नॅशनल उर्दू शाळा, महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आले आहे. सारडासर्कल येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली. ...
येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले. ...
नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्याम ...
नाशिक : गतवर्षापेक्षा अधिक आधारभूत किंमत देऊनही यावर्षी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या भरड धान्य (संकरित ज्वारी, मका, नागली ) खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. महामंडळातर्फे गतवर्षी करण्यात आलेल्या खरेदीपेक्षा यावर्षी अल्प प्रमाणात ...
नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ...
खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला ...