पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय निवासी संकुलात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ...
राज्यात सध्या अमर, अकबर, अॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमि ...
नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ... ...
नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी दुपारच्या सत्रात २७ प ...
ूूपाटोदा : पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र मांक १ व २ च्या वतीने दप्तरमुक्त शनिवार अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. ...
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील सन २००५ - २००६ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल चौदा वर्षांनंतर एकत्र येत मोठया उत्साहात ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर स्नेहसंमेलन साजरे केले.यात उच्च पदस्थ अधिकारी, खाजगी कंप ...
ओझरटाऊनशिप : ओझर दिक्षी शिवारातील जनित्र फ्युज ओव्हरलोडमुळे वारंवार जळत असल्याने ने नादुरूस्त आहे. गेल्या पांच वर्षापासून त्या जागेवर नवीन जनित्र मंजूर असूनही विजवितरण व पारेशन विभागाकडूनअंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी शेतक - ...