सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कोरोनाबाधित ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १४ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवालही निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सटाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ‘त्या’ वैद्यकीय अधिकाºयाला न ...
कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन ...
सिन्नर : तालुक्यातील कणकोरी येथे ३८ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील १५ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे स्राव घेण्यात काम सुरू होते. दरम्यान, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० जणांना ...
नाशिक : जिल्ह्यात मालेगाव शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान घातले असतानाच उर्वरित ग्रामीण भागात बाधितांची संख्या शंभराच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. नाशिकजिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यात येवला तालुक्यातील बाधितांची ...
त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा नि ...
नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत् ...
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत मंगळवारपासून (दि.19) नियमित कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी लिलाव झाल्यानंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेलेसोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे ...
वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. ...
सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशा ...
नाशिक : जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पतपुरवठा (कर्जपुरवठा) निश्चित करण्यात आला असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तीन कोटी ३० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, तर रब्बी हंगामासाठी एक कोटी ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे ...