रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन ...
कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात् ...
जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांना तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत आहे. ...
दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देवळा तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघात किमान आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो. ...
चांदवड तालुक्यात सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर सुरु करु नये अन्यथा शिवसेनेला हा प्रश्न नाईलाजाने हातात घ्यावा लागेला असा इशारा चांदवड तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष शांताराम ठाकरे ,चंद्रकांत देवरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संपतराव भ ...
एकीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दुसरीकडे कोरोनाचा सामना करतच यंदाचा खरीप हंगाम पार पाडावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, तर पेठ तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर खरीप पेरणीचे सरासरी क् ...
कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर ...