नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागातील फुलेनगर येथील मेरी कार्यालयाजवळ असलेली भूमिगत जलवाहिनी सोमवारी (दि.१६) फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ... ...
एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक् ...
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी गावठाण परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण दिवसाआड वाढत चालल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पंचवटीत दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळून येत असल्याने पंचवटीतील गावठाण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नाशि ...
नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले. ...
नाशिक : जिल्ह्यात मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलीसही बाधीत झाले. यात तीन पोलीस शहीद झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग् ...
येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक ...
त्र्यंबकेश्वर : सध्या कोसळणाऱ्या जलधारा आणि लॉकडाऊनमुळे नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे अनेक भाविक आणि पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गाची ओढ लागली आहे. पर्यटन आणि देवदर्शन असा दुहेरी मुहूर्त अनेक जण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे काम सुरू असल्याने दुसऱ्या मार्गाने वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काम चालू असल्यामुळे सुरगाणा, हतगड, पुणेगाव, माळे दुमाला अस्वलीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे दुचाकीस्वारां ...
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त हेमंत बोरसे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. ...
येवला : कोरोनाने शहरात थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छतेचा कळस झाला असून, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षा वाºयावर सोडून कामात दिरंगाई व कुचराई करणाºया नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्र ...