चांदवड : वीज वितरण कंपनीचे घरगुती वीजबिल माफ करण्याची मागणी तहसीलदार प्रदीप पाटील व वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे चांदवड तालुका कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष चंद्रभान साळवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांनी निवेदनाद्वारे के ...
चांदवड : दूधपावडर आयात रद्द करून दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, भास्करराव शिंदे, किरण डावखर, इसामिया शेख, अॅड.गणेश ठाकरे, सचिन ...
येवला : येथील विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा खासगी लॅबचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल झालेल्या दराडे यांचा रुग्णालयाकडून झालेल्या चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला. ...
मालेगाव : नांदेड येथे वृत्तपत्र विक्रेत्याला महापालिका प्रशासनाने शिवीगाळ करून पाच हजार रुपये खंडणीची मागणी करीत दमदाटी केल्याच्या घटनेचा येथील मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. ...
दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपा ...
सुरगाणा शहरासह तालुक्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसल्याने मोठेच काय; पण अगदी लहान ओहळांनादेखील पाणी उतरले नसल्याने सध्या तरी कमकुवत फरशी पुलांना धोका निर्माण झाला नाही. ...
निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांद ...
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे ...
मालेगाव : द्याने शहरातील द्याने भागास जोडणारा मोसम नदीवरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. यासाठी फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी द्यानेतील नागरिकांनी केली आहे. म ...
कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पू ...