लासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मंगलकार्य, विवाहकार्य यावर निर्बंध आल्यामुळे बॅण्ड व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विवाह तर काही प्रमाणात सुरू झाले परंतु या विवाहात बॅण्डच ...
सायगाव : चालू हंगामात सायगावसह उत्तर पूर्व भागात गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, लाल कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चाची आकडेमोड केली ...
अभोणा : शहर परिसरासह पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खोळंबलेल्या शेतकामांना वेग आला आहे. पंधरवड्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने शहर परिसरात काढणीस आलेली बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या सोंगणीस वेग आला ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नांदूरशिंगोटे भागात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने कोरोना रु ग्णांच्या चाचणीसाठी ग्रामीणस्तरावरील जिल्ह्यातील पहिले स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहित ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्यान ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या ...
सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली. शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्ग ...
कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसताना राजकीय आंदोलनबाजी मात्र जोमात सुरू होऊ पाहते आहे. यातून साधणाऱ्यांचे राजकारण ...