दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट ...
विजयादशमीच्या निमित्ताने मोदकेश्वरनगर, इंदिरानगर गटाच्या वतीने परिसरातून सघोष पथ संचलन करण्यात आले. ग्रामविकासमंत्री महाजन हे बोधी वृक्ष फांदीरोपण महोत्सवासाठी नाशिकमध्ये आले होते. ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. ...