आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहादा-दोंडाईचा रस्त्यावर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकवर्गणीतून बसविण्यात येणार असून यासाठी पालिका प्रशासनाने सुमारे १० हजार ... ...
पोलीस सूत्रानुसार, बुधवारी सायंकाळी गावातीलच प्रवीण टेंबऱ्या पवार यांनी तोरणमाळचे पोलीस पाटील सुरेश गुलाबसिंग आहेर (रा.अंबापूर) यांना माहिती दिली ... ...
देशातील निवडक ११२ आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ... ...
नंदुरबार : नंदुरबारला जोडणाऱ्या तीन रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये आता विनाआरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय ... ...