रेशीमबाग येथील लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या जागेवरून भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर व डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर ट्रस्टचे सदस्य अॅड. रमण सेनाड आमनेसामने आले आहेत. दोघांकडूनही मंडळाच्या जागेवर कुलूप लावण्यात आल्याने राष्ट्रीय स्व ...
महावितरण व एसएनडीएल कंपनीकडे प्रलंबित नवीन वीज जोडणीच्या तीन हजारावर अर्जांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मोकळा केला. ...
गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत. ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका अॅक्टिव्हाला कट मारून बसचालकाने अॅक्टिव्हावर बसलेल्या एका तरुणाचा बळी घेतला तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वर्धा मार्गावरील चिंचभुवन पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत. ...
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच् ...
उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली ...
उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शालेय विद्यार ...