यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत. ...
२००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. ...
वारंवार फ्लाईट लेट होत असल्याच्या कारणावरून व पर्यायी व्यवस्था नसल्याने शनिवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. ...
भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही ...
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जनगणनेच्या मुद्यावर ओबीसी समाजाची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०११ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ओबीसी जनगणनेचे समर्थन करीत केंद्राला पत्र लिहिले होते. ...