डिझाइनची ताकद काय असते, याची कल्पना काही वर्षांपूर्वी गाजलेल्या नोकिया 1100 या फोननं येऊ शकेल. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातात. मोबाइलच्या इतिहासात पहिल्यांदाच 35 वेगवेगळ्या रंगछट ...
महाराष्ट्रातील 350 शहरांपैकी पाचपन्नास शहरात काही हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे; पण राज्यातल्या सुमारे 40 हजार खेड्यांपैकी 400-500 खेड्यांत हा रोग पसरला तर तेथे आरोग्य सेवा पुरविणे शासनाला अशक्य होईल. त्यातून खेड्यांत पुरेशी आरोग्य-स ...
अनेक संकंटांना मानव व निसर्ग यातील परस्पर संबंधांचा एक पदर असतो. त्याचा व्यवस्थांवरही ठसा उमटत असतो. सध्याच्या कोरोना संकटात ग्रामीण भागातील शेतकरी व शहरातील झोपडपट्टीत राहाणारा गरीब कामगार वर्ग यांना व्यवस्थेचा फायदा होत नसल्याचे दिसते आहे. त ...
कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं. ...
डॉ. ह. वि. सरदेसाई. अत्युच्च वैद्यकीय कौशल्य, रुग्णांविषयी अपार जिव्हाळा आणि त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधण्याची हातोटी. रुग्णाशी केवळ बोलून त्याचा निम्मा आजार दूर करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती. त्यामुळे लोकांनीच त्यांना ‘धन्वंतरी’ ही उपाधी दिली ...
औद्योगिकीकरणामुळे सगळीकडेच युरोपियन जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला होता. अनेक घरांत जेवणासाठी टेबल-खुर्ची दिसायला लागली, चुलीच्या जागी किचन प्लॅटफॉर्म आले, घराघरांत स्टीलचे टिफिन बॉक्स विराजमान झाले, सोला टोपी आणि खाकी गणवेशधारी माणूस भारतातील रस्त ...
सरकारने ज्यांना होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला दिला त्यांनी निर्लज्जपणे समाजात फिरायचे अन् त्यांच्या चुकीमुळे सामान्यांनी पोलिसांचे दंडुके खायचे. हा कुठला न्याय आहे? सरकारी आदेश डावलून बेफिकिरीने रस्त्यांवर गर्दी करणारे लोक उद्या कदाचित देशच रस्त् ...
इंफाळचा मोंगोय व्ही लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकून पडला आहे. तो सांगतो, ‘आम्हाला साधी भाजीही घ्यायला जाता येत नाही. भाजीवाले म्हणतात, ‘तुम लोग तो सापबिच्छू खाते हो, तुम्हारी वजहसे कोरोना फैला! आम्ही चिनी आहोत का? ’ - ईशान्य भारतातल्या लोकांचा जन्मच कर्फ्य ...
आज अचानक पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. कोकिळेचाही आवाज आला. अचानक बदललेलं हे वातावरण कफ्यरूमुळे असल्याचंही लक्षात आलं. पण जागतिक पातळीवर वर्षातून किमान एक दिवस तरी ‘शांत’ असावा, ‘सायलेन्स डे’ म्हणून तो पाळला जावा, आणि त्या काळात आपला ‘आतला आवाज’ तेवढा ...
एकटेपणा, एकाकीपणा, दहशत, आर्थिक विवंचना आणि घरातल्या माणसांबरोबर कधी नव्हे ते बंद दाराच्या आत सतत राहण्याची सक्ती ! - या सगळ्याने चिनी माणसांची मोठी परीक्षा घेतली आहे. चिनी सोशल मीडियात सध्या एक विनोद जबरदस्त व्हायरल आहे. ‘रस्त्यावर नागडं पळत सुटा; च ...