भारतीय संगीत दूरच, भारत नावाचा देश या पृथ्वीवर आहे हेसुद्धा मला तेव्हा ठाऊक नव्हते. माझ्याच नकळत संगीतशिक्षणाची पद्धत मात्र मी थेट भारतीय वळणाची निवडत होते. अचानक एकदा भारतीय संगीताची झलक कानावर पडली आणि ते लोभस रूप बघताना, ऐकताना वाटू लागले, या ...
कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ...
औद्योगिकीकरणापूर्वी भारतातले हस्तव्यवसाय जगप्रसिद्ध होते; पण ब्रिटिशांनी हातमाग व्यवसायच जवळपास नष्ट केला. त्यानंतर जवळपास 70 वर्षांनी 1920-30च्या दरम्यान, स्वदेशी चळवळ उभी राहिली. हातमाग आणि हस्तव्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी खादी हा पाया ठर ...
महाराष्ट्रात कोरोनाची लागण सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या तसे राज्य सरकार किती पातळ्यांवर काम करत होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सामान्य माणसाने थक्क व्हावे एवढे काम या काळात आपल्या सगळ्या यंत्रणांनी केले. तरीही काही ठिकाणी ...
‘कोविड-19’ हा रोग आज अख्ख्या जगाला गिळंकृत करू पाहतोय. ‘हात धुऊन’ मागे लागलेल्या या विषाणूपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणं आणि एकमेकांपासून दूर राहाणं, एवढाच पर्याय आज आपल्याला दिसतोय; पण आणखी केवळ दहाच वर्षांनी; 2030मध्ये येऊ घातलेला ‘क्लायमेट- ...
कोरोना व्हायरसमुळे सध्या जो हाहाकार माजला आहे त्याला घाबरून न जाता अत्यंत धीराने तोंड देणे गरजेचे आहे. तो धीर येण्यासाठी सामान्य जनतेला याबाबत काही मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊ यात की व्हायरस म्हणजे नेमकं काय असतं? ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले हो ...
महान तत्त्ववेत्त्यांनी जीवनात संयमाला मानाचे स्थान दिले आहे. दु:ख वा नैराश्याच्या वादळात आपल्याला खंबीर साथ देणारा अन् संताप वा अत्यानंदाच्या लाटेतदेखील वाहून न जाऊ देणारा संयम हाच आपला खरा सखा. ...
इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत? ...