नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली. ...
उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. ...
महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले. ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. ...
तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ...