एसटी कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येत असून... ...
विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले. ...
जिल्ह्यातील एकूण २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांची निवड अविरोध झाली आहे. ...
गावाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन महासंघ तयार करावा व काम करावे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
आसरअल्ली या महामार्गावर सिरोंचापासून ८ किमी अंतरावर आरडा गावापासून शेकडो अवजड ट्रकांची रांग रस्त्यावर राहत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले. ...
ग्रामपंचायत पेटतळा येथे १० आॅक्टोबरला खास ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले. तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता सन २०१८ करिता पर्याय क्र. १ व २ च्या निवडीकरिता ग्रामसभा घेण्यात आली. ...