जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या. ...
शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे. ...
इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत, ...
गेल्या चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. चवथ्या दिवशी शुक्रवारला गडचिरोली व अहेरी आगारातील कर्मचारी आंदोलनावर होते. ...
सिरोंचा गावालगत प्राणहिता नदी बारमाही वाहते. या नदीला वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी असते. नदीपलिकडे तेलंगणा राज्याचा भाग आहे. तेलंगणाच्या काठावर अर्जूनगुट्टा नावाचे गाव आहे. ...
एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चवथ्या दिवशीही शुक्रवारी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते. ...