संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणा-या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाच्या खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी धरले. त्यांच्याविरोधात बलात्कार, खून प्रकरणी आरोप सिद्ध झाले आहेत. ...
राणीचा बाग आणि भाऊ दाजी लाड हे मुंबईकरांच्या मनातले एक समिकरणच आहे. भायखळ्याच्या या दिमाखदार वास्तूच्या पायाभरणीस आज १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. काही वर्षांपुर्वी डागडुजी झाल्यावर या संग्रहालयास नवी झळाळी प्राप्त झाली आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी ‘हागणदारीमुक्त मुंबई’ची घोषणा केली. पण याच घोषणेचा फज्जा उडाला असून ‘राइट टू पी’ चळवळीने केलेल्या सर्वेक्षणातून उघड्यावर शौचास जाणे आणि शौचालयांच्या अन्य समस्या समोर आल्या. ...
नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पाच जणांच्या टोळीने तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात दिलेल्या ‘त्या’ उदाहरणामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु पत्राद्वारे व्यक्त केलेल्या दिलगिरीने नाभिक संघटनांचे समाधान झालेले न ...
मुंबईत वाहनांची संख्या वाढत असताना, वाहनतळाची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे रस्त्यावरच गाड्या उभ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका वाहतुकीला बसत असल्याने, वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. ...