आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. ...
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यादरम्यान महिलांची प्रकृती फार नाजूक असते. तसेच यादिवसांत स्वच्छतेबाबतही विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला अनेक रोगांच्या शिकार होतात. ...
आपण अनेकदा जेवण तयार करताना अनेक आरोग्यदायी पदार्थांकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा अनेक पदार्थ आपण टाकूनही देतो. त्यामध्ये फळं किंवा भाज्यांची साल आणि अंड्याची कवचं यांचा समावेश असतो. ...
सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. ...
अरे हो मी त्याला ओळखतो, तो तर माझा फेसबूकवर मित्र आहे असं बोलता बोलता कोणीतरी सहज सांगतं. पण फेसबूकवर केवळ फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली , चारदोन लाइक्स इकडेतिकडे गेले म्हणजे नक्की मैत्री का? ...