नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेले सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
चांद्रयान 2 श्रीहरीकोटा येथून सोमवारी धवन स्पेस सेंटरमधून उड्डाण होणार होते. भारताने 3 लाख 84 हजार 400 किमीच्या या प्रवासासाठी चांद्रयान 2 तयार केलं. ...
हिमाचल प्रदेशातील कुमारहट्टी मार्गावर एका हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. भारतीय जवान त्या मार्गावरुन प्रवास करत असताना जेवण करण्यासाठी ते त्या हॉटेलला थांबले होते. ...
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या ख-या आयुष्यातले किस्सेही असेच. आजही सिनेप्रेमी हे किस्से जाणून घ्यायला उत्सुक असतात. ...
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. ...