राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे. ...
चेहऱ्यावरील नको असलेले केस म्हणजे, अनेक महिलांसाठी डोकेदुखीच. अनेकदा हे केस दूर करण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स किंवा डॉक्टरांची मदत घेतली जाते. ...
नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी कोणी नाहीत. पैशाअभावी कामे खोळंबली आहे. कर वसुली होत नाही. निर्णयाप्रती आयुक्त यांच्या धरसोडवृत्तीने यंत्रणा पार ढेपाळली आहे. ...