महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली असून १४ ठिकाणी भाजप तर एक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे ...
Katepurna Dam Water Level : रब्बी हंगाम संपताच काटेपूर्णा धरणातून शेती सिंचनासाठी होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, सध्या धरणात केवळ ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य देत सिंचनावर निर्बंध लावले आहेत. ...
Pahalgam Terror Attack : कानपूरच्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या जेव्हा या दिवसाची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. "फक्त माझ्यासाठीच नाही, तर त्या सर्व २६ कुटुंबांसाठी हे वर्ष अत्यंत कठीण गेलं असेल" असं म्हटलं आहे. ...
Heart Attack : अलिकडेच फिनलँड आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, कमी वयातच घरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांमध्ये किंवा टीनएजर्समध्ये हार्ट अॅटॅक आणि हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो. ...