ज्या योजनांसाठी कॉंग्रेसने सकारात्मक पावले उचलली होती, त्यांना सुरू करण्यासाठी कष्ट केले त्यांचे श्रेय काही कारणांमुळे घेण्यात कॉंग्रेसला अपयश आले आहे. या सर्वांचे श्रेय नरेंद्र मोदी यांच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले. ...
सार्वजनिक कामांत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे काटोल नगराध्यक्ष व दहा सदस्यांना बजावण्यात आलेली अपात्र ठरविण्यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यास मुंबई उच्च ...
पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य ...
मुंबईवरून नागपूरला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला खराब वातावरणामुळे एटीसीने (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमान उतरविण्याची परवानगी नाकारून हे विमान रायपूरकडे वळविले. ...
मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’ ...
अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर विदर्भात कहर केला. वादळी पावसासह वीज कोसळून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महिलेसह तीन जण ठार व ...
शिवसेनेचा भगवा हा तेजस्व व हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी ...