राज्यातील नाभिक समाजाच्या समस्या मागील ३० वर्षापासून प्रलंबित आहेत. या समाजातील अनेक नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या ...
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी समितीचे गठण करण्याच्या मुद्यावरून गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. दोन मुद्यांवर चौकशी ...
गडचिरोली जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा उत्पादक संघावर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक गणवीर यांची ...
तालुक्यातील टेकाडी येथील स.न. २१५, २१६ व २१७ या जमिनीच्या इ पंजी अतिक्रमण रजिस्टरमध्ये असलेले नाव व्हाईटनरने खोडतोड करून इतरांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न महिला तलाठी ...
पाऊस नसल्याने याचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. ...
भारत देशाला एकसंघ आणि एकजुटीने ठेवण्याची गरज आहे. त्याकरिता, प्रांत व भाषावादापासून दूर असणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. ही भावना मिनी भारत म्हणून ओळख ...
शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली, ...