सध्या जिकडे-तिकडे भ्रष्टाचार, गुन्हेगारी फोफावली आहे. पोलीस यंत्रणा पुराव्याअभावी यावर आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांची पुरावे गोळा करताना दमछाक होत असल्याने ...
पावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ...
राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन ...
कॉन्व्हेटच्या संस्कृतीत मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा दर्जा घसरत असल्याची ओरड आहे. मराठी शाळांकडे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काहीशी पाठ फिरविली आहे. ...
नगरपालिका, नगरपंचायत व प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी नुकतीच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे छोट्या शहरांच्या विकासाला चालणा मिळणार असून ...
पालोरा परिसरात अनेक खाजगी व शासकीय दुग्ध संकलन केंद्र आहेत. यात पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, खैरी भेंडाळा, कुर्झा आदी गावांचा समावेश येतो. यता भेंडाळा व पालोरा येथे मोठे संकलन केंद्र आहेत. ...
महाराष्ट्रात भंडारा जिल्हा मागासलेला अशी ओळख आहे. प्रतिमा पुसून काढायची आहे. त्यासाठी आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. सामान्य कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांचे, ...
साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे. ...