शिकत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव असू द्यावी. यामुळे आव्हान पेलण्याची ऊर्जा प्राप्त होते. नवीन पिढीत आव्हाने पेलण्याची क्षमता कमी होत असल्याचे बोलले जाते. याकरिता त्यांनी ...
धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा अशी मागणी होत असल्याच्या धर्तीवर गवळी समाजाचाही अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र गवळी समाजाच्या वतीने घेण्यात ...
एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे ...
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच ...
रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे. ...
अतिसारामुळे बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तसेच कूपोषण थांबविण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरावाडा आयोजित करून प्रत्येक घरात (ओआरएस) क्षार संजीवनी प्रात्यक्षिक पंधरवाडा राबविण्यात आला़ ...
गत २२ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात असलेले सुधीर सगणे यांनी अध्यापनासह वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे़ तथाकथित नव्हे तर प्रत्यक्षरित्या त्यांनी २०० झाडे जगविली आहेत़ शाळेच्या ठराविक ...
दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़ ...