मॉम’च्या यशानंतर भारतानं म्हणे लोकांना घेऊन जाणारं ‘यान’ मंगळावर पाठविण्याचा निर्णय घेतलेला. या यानात बसण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झालेली. त्याचाच हा रसभरीत वृत्तांत.) ...
रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे. ...
महायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे. ...
नवरात्रौत्सव गुरुवारपासून सुरू होत असताना बाजारपेठा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पितृपंधरवड्यात उतरलेला बाजाराचा दर नवरात्रौत्सवाच्या चाहुलीने पुन्हा तेजीत आला आहे ...
पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला ...