आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा केंद्रबिंदू़ मिनी मंत्रालय म्हणून या संस्थेची ओळख आहे़ राज्यातील २७ जिल्हा परिषदांपैकी ९ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे़ ...
काँग्रेसला यावेळी वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली. १९७२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २२२ जागा जिंकत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. ...
मुंबईच्या महालक्ष्मी समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले भुलाबाई देसाई रोडवरचे महालक्ष्मी मंदिर. मुंबईतल्या प्रमुख मंदिरांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराला २५० वर्षांचा इतिहास आहे. ...
स्टार मल्ल योगेश्वर दत्तने रविवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत भारताला चौथे सुवर्ण मिळवून दिले, तर खुशबीर कौरने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले ...