प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे समोर आल्याने प्लास्टिक थैल्या वापरणे बंद करण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याने प्लास्टिकच्या थैल्या वापरात येत होत्या. ...
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच ...
आमगाव विभानसभेची धुरा मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती दिली आहे. नवख्या असलेल्या संजय पुराम यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. परंतु बहुजन समाज पक्षातून सुरूवात करून ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
सालेकसा-आमगाव आणि लांजी (म.प्र.) या तिन्ही तालुक्यांच्या एकत्रित टोकावर असलेला साकरीटोला घाट हा उत्तरवाहिनी वाघ नदीच्या किनाऱ्यावर असून तिन्ही तालुक्यातील लोकांसाठी मिनी प्रयागराज ...
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या ...
नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा ...
निराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती ...
आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील ...
तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. ...