तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला. ...
बालकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत ध्येय गाठण्यासाठी ...
महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाची संख्या सारखी वाढत चालली आहे. पोलीस तपासातील आणि न्याय प्रक्रियेतील विलंबामुळे व अनिश्चितेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अविश्वासात व नैराश्य वाढत चालले आहे. ...
सिंदपुरी येथील २५ कुटुंब टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करीत आहेत. या आपातग्रस्त कुटुंबीयांना घरकूल देणारा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. या कुटुंबीयांना न्याय देणार कोण, ...
दिवसाढवळ्या चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला सट्टा व्यवसाय काही अंशी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बंद झाला असला तरी सट्टा किंगने शक्कल लढवून आॅनलाईन ...
तुमसर-देव्हाडी पाच कि़मी. चा रस्ता अक्षरक्ष: खड्डेमय झाला असून या रस्त्याचा सुमारे दररोज २५ हजार नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे नागरिकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत. ...
शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे. ...
लिलाव झालेल्या नदीघाटाची मुदत संपूनही रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तस्करांनी साठवून ठेवलेल्या रेतीची चौकीदारी करण्याचे आदेश तलाठी, पोलीस पाटील, कोतवालांना देण्यात आले आहे. ...
राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय, नळ योजनेची मुहूर्तमेढ रोवली. ही योजना राबविण्यासाठी महापालिकेने ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवर विद्युत पंप जळत असून या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. ...