पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी ...
उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १९९४ साली याच दिवशी याच ठिकाणी ११४ गोवारी बांधव शहीद झाले. लोकशाहीत तो काळा दिवस आला नसता तर बरे झाले असते. ...
आज देशातील युवकांमध्ये अभिजात नृत्य, संगीत व वाद्यसंगीत शिक्षणाप्रती रुची वाढत आहे. या कलाशाखांमध्ये प्रावीण्य प्राप्त करण्याची जिद्द व निष्ठा त्यांच्यामध्ये दिसत आहे. ...
प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी ...
जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. ...
‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है...’ अशा लोकप्रिय गझलांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या गझलांनी सुप्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांनी रसिकाना जिंकले. ...
बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून ...
नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी ‘सायकलथॉन’चे आयोजन करून ‘अपस्मार’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ...