सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे ...
भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले. ...
मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे ...
केंद्र शासनाने २०१३ पासून संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जिह्यातील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना दिला जात आहे. त्याचबरोबर ९० हजार ७४२ अंत्योदय कार्डधारक आहेत. ...
तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो ...
जिल्ह्यात विविध प्रकारची सुगंधीत व औषधी वनस्पती आहे. या वनौषधीचा योग्य वापर करून मानसाचे आयुष्य वाढविता येते. मात्र यासाठी वनौषधीचा शास्त्रशुध्द वापर व्हावा, असे प्रतिपादन इंडो ...
जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. ...