केमिकल कंपन्यांमध्ये तयार झालेले टाकाऊ केमिकल अथवा प्रदूषके यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही कंपनीची असतांनाही कंपनी मालक त्याची विल्हेवाट लावण्यासाठी टँकर चालकांवर विसंबून राहत आहेत ...
ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समित्या आर्थिकदृष्ट्या अधिक स्वयंपूर्ण होण्याकरिता तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कॉमन ...
पंतप्रधान मोदी यांच्या योजनेनुसार ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आदर्श ग्राम म्हणून विकसीत करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पिंपरी गावाची निवड केली आहे. ...