दोन वेळा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने आज, रविवारी मकाऊ ग्रां प्री. सुवर्णचषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. ...
स्मृती मंधानाचे (५२) शानदार अर्धशतक आणि पूनम यादवची (३ बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उद्या सोमवारपासून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या नापास विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे. ...
औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार ...
औरंगाबाद : शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळावा, याकरिता औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...