आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अनेकदा वर्गशिक्षकांकडून विचारणा व्हायची, पण परिस्थितीची जाणीव असलेल्या सुहानाने कधी प्रत्युत्यर दिले नाही, मान खाली घालून ती याबाबत निरुत्तर व्हायची ...
गणपती कोळी कुरुंदवाड: टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती ... ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ... ...