आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर : मायक्रोफायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट बेकायदेशीर पद्धतीने महिलांकडून वसुली करीत आहे. ३१ मार्चपर्यंत बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी ... ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणामुळे काही मोजक्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली; परंतु अशा सौम्य लक्षणामुळे घाबरुन जाण्याचे अजिबात ... ...
दोन दिवसात आढावा घेणार शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सूचनांनुसार विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग भरले आहेत. ... ...
कोल्हापूर : कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यांनंतर शिवाजी विद्यापीठातील विविध ३९ अधिविभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ... ...
गेल्या आठ दिवसांपासून शहरात फेरीवाले विरुद्ध महापालिका प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या ... ...