आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कपल म्हटले की वाद-विवाद आलाच. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये कोणत्याही कारणाने विनाकारण वाद होत असतात, पण हे वाद काही वेळाने लगेच मिटतात. असाच एक वाद आता समोर आला आहे. ...
भारतात अनेक ठिकाणी प्रथा वेगवेगळ्या आहेत. भारतात एका ठिकाणी अशी जागा आहे तिथे लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा नियम आहे आणि लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरच विवाह होतो. ...
Interesting Facts : भारतातील या मंदिराचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. असे म्हणतात की, या विशाल मंदिरात ५२ टन वजनाचं विशाल चुंबक लावण्यात आलं होतं. ...
देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे, आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ...