चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. ...
कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज् ...
आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे. ...