Fire At Lahore Airport: भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्धाला तोंड फुटेल अशा तणावाच्या परिस्थितीत आज पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. लाहोर विमानतळावर आग लागली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ...
Pahalgam Terror Attack News : २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदीचे पाणी रोखले असून, दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट् ...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे, दुसरीकडे देशभरात पाकिस्तानविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. ...
Car Fire News: आपली स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहून ती खरेदी केल्यावर अगदी तासाभरात ही स्वप्नातील कार जळून खाक झाल्याचा दुर्दैवी प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. ...
Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...
पत्रकारितेच्या निमित्ताने तिने अनेक देशांचा प्रवास करताना तिथल्या पालकत्त्वाच्या पद्धतींचंही जवळून निरीक्षण केलं. या निरीक्षणांतून तिच्या हाती लागलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि रंजकही! ...