आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबाद : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आश्विन गोपी मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. बळीराम पाटील हायस्कूलसमोरील लहुजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमास डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, उत्तमराव कांबळे, भ ...
कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. ए ...
औरंगाबाद : सिडको-हडको शिवजयंती उत्सव समितीची बैठक विजय म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम सोनवणे, सोपानराव खोसे, राजेंद्र दाते, मनोज गायके, सुरेश वाकडे, दत्ता देशमुख, अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाण ...
संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रियास्वतंत्र नगर परिषद व्हावी येथील लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास पोहोचल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची ... ...