येथे आदर्श महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात १४७२ पैकी २४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कळमनुरीत ४३ तर वसमतला १५ गैरहजर होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेत राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून प्रचार-प्रसिध्दीसाठी माध्यमांचा गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कक्ष स्थापन केला आहे. त्यामार्फत प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजक ...
तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. ...