जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही. ...
केंद्रात व राज्यात आपली सत्ता नाही. परंतु कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाची कामे करत रहावी व निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी दाखविलेल्या ‘अच्छे दिन’चे स्वप्न पुर्ण होताहेत काय, ...
जि.प. च्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्यात येते. त्यासाठी शासन निधी पुरवितो. यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५५६ गावांसाठी ...
पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. ...
राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, ...
खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या पाथरी या गावात केवळ मूलभूत सुविधा देऊन थांबणार नाही, तर या गावाला राज्यातच काय पण देशातील आदर्श गाव बनवू, ... ...