सामाजिक व राजकीय जीवनात समाजकार्य करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होते. यात अनेक व्यक्ती सक्रीयतेने सहभाग घेतात. या कार्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आ. संजय पुराम यांनी सुरू केलेले समाजकार्य गतीशील व्हावे, जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असावे, .. ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) तीन सदस्यीय समिती पुन्हा एकदा गुरूवारी (दि.९) गोंदियात धडकली आहे. समितीने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थी सुविधेवर समितीचा जास्त जोर दिसून आला. शिवाय, समितीने कुडवा ...
प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत. ...
संपूर्ण सालेकसा तालुका ग्रामीण भागात मोडत असून या तालुक्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. ...
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक ...
आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे. ...
दलित आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावा, वनहक्क जमिनीचे पट्टे द्या, पेशंनचा कायदा तयार करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनच्या नेतृत्त्वात गुरूवारी (दि.९) दुुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन अवघ्या राज्यातच पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत गुरूवारी (दि.९) गोंदिया शहरात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदसाठी मराठा समाजबांधवांनी शहरात दुचाकी रॅली काढली. शहरातील व्यापाऱ्यांनी सुध्दा मराठा समाजबांधवानी केलेल्या ...
शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य ...
शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार ...