आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Goa News: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या विविध कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सीईओ संजीत रॉड्रिग्ज दिलेल्या माहितीनुसार ९६४७ मीटर मलनिस् ...
Talgaon Panchayat Election : ताळगाव पंचायतीत मोन्सेरात पॅनल आपली परंपरा कायम ठेवणार आहे. मात्र आम्हाला विरोधक सुद्धा हवेत. विरोधक असले की चुका दाखवतात, यामुळे काम करताना त्यात सुधारणा करणे शक्य होते असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. ...