२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप आणि मगो संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते. ...
उठसूट काहीही बोलणे टाळण्याचा माणिकराव ठाकरेंचा सल्ला ...
या जबाबच्या आधारे एसीबीने या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. ...
उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारण्यासाठी सरकारने जमीन संपादित केली असून लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे. ...
लोकमतने चार दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून छापले. गोव्यात फेब्रुवारी किंवा मार्च-२०२७ मध्ये निवडणूक होईल. ...
नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...
श्रीस्थळ येथील सरकारी विश्रांतीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
त्या युवतीच्या विसंगत विधानांमुळे पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविलेला नाही. ...
राज्यात 'स्मार्ट मीटर' येणार; एजन्सीची नियुक्ती ...