Gadchiroli news दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ...
गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत अस ...
आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हा ...
भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयातर्फे २०१६मध्ये नॅशनल डिजिटल लायब्ररी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व सर्वसामान्य ... ...
स्थानिक विश्रामभवनात नवनियुक्त सदस्यांची रविवारी (दि.१८) बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, शिवसेनेचे ... ...