विधानसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी झाली. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. गावागावांत उमेदवारीवरून चर्चा सुरु झाल्या. कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील प्रम ...
राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत नि ...
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवारा ...
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज् ...
वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २ ...
निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण ...