आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पैसे वाचविण्याच्या नादात वर्ग पाचवी ते बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रकमध्ये चक्क जनावरांसारखे कोंबून क्रीडा स्पर्धेसाठी नेले जात असल्याचा प्रकार ..... ...
सततची नापिकी व हवालदार शेतकरी आत्महत्यामुळे शेतकºयांचे संसार उघड्यावर पडलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शिवसेनेतर्फे सातबारा कोरा ही मागणी घेवून सर्व राज्यभर आंदोलने केली. ...
गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकºयांना उपलब्ध व्हावे, यासाठी आ. विजय वडेट्टीवार व माजी आ. प्रा. अतुल देशकर यांनी गराडी नाल्याकडे धाव घेवून गोसेखुर्दचे पाणी .... ...