ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या ‘लाईफलाईन एक्स्प्रेस’चा सोमवारी शुभारंभ केला. ...
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हेक्टरी उत्पादकता किती राहणार, याचे विश्लेषण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील धान उत्पादक तालुक्यांना वगळून ११ तालुक्यांत २२८ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन केले होते. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिदर्शी विचारांनी प्रभावित होऊन ग्रामजीवनात विकासाचे मन्वंतर घडविणाऱ्या तुकारामदादा गीताचार्य स्थापित अड्याळ टेकडी येथील पे्ररणाभूमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवारी पहिल्या दिवशी परिसरातील शेकडो गावांनी श्रमदा ...
आॅनलाईन लोकमतजिवती : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आले.रानडु ...
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आदिवासींच्या समस्यांबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी राजभवन येथे भेट घेवून चर्चा केली. ...