जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्य ...
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथी ...
जगातील ज्या देशांमध्ये बांबूची उपलब्धता आहे. तेथील स्थापत्य क्षेत्रात बांबूचा सर्वाधिक वापर दिसून येतो. पूर्वी बांधकाम साहित्यात बांबू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे माती व विटांसोबत वापरला जात होता. आज बांधकामात सिमेंट काँक्रीट वापरला जातो. परंतु ...
चंद्रपुरातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रुपये साडेचार लाख एवढया किमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने २८ डिसेंबर २०१८ रोजी म्हाडाला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे न ...
शहर महानगरपालिका हद्दीत सद्या वेगवेगळ्या कामांकरिता सातत्याने खोदकाम सुरू आहे. यामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे. शहरात गटार योजना आणि इलेक्ट्रीक केबलसाठी खोदकाम झ ...
लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान हे अतिशय महत्त्वपूर्ण असून आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत कोणत्याही सामान्य मतदारांमध्ये शंका राहू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. ...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घामाला व कष्टाला न्याय मिळावा, याकरिता चिमूर येथील कृषी विभागातील स्वेच्छा निवृत कर्मचारी व शेतकरी निलेश राठोड यांनी बुधवारपासून चिमूर-उमरेड रोडवरील कन्हाळगाव जवळील शेतात उपोषणाला सुरुवात केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन ...
राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी ...